बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

विद्यार्थ्यांची मते !


शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकमत व्रुत्तसमुहाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
९९% :- विद्यार्थ्यांच्या मते, रुढ शिक्षण पद्धतीत तात्काळ बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
७.७६% :- विद्यार्थ्यांना बदलांची भीती वाटते .
१६.५% :- विद्यार्थ्यांच्या मते, प्राध्यापकांना शिकवता येत नाही.
२३.३% :- विद्यार्थी म्हणतात लेक्चर्स अटेंड करायला ‘बोअर’ होत.
४१.६% :- विद्यार्थ्यांच्या मते , दोष ना आमचा,ना प्राध्यापकांचा, ‘सिस्टम’ च विचित्र आहे !
३६% :- विध्यार्थ्याना उनाडपणाचा आरोप मान्य आहे.
५५% :- विध्यार्थ्याना वाटते, आमचा आम्ही अभ्यास करू शकतो; तर लेक्चर्सला का बसायचे.
८६% :- विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचे स्वागत करायला उत्सुक आहेत .
या सर्व अहवालाची आकडेवारी २००० विविध शाखेच्या, विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेली आहे.शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा