शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकमत व्रुत्तसमुहाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
९९% :- विद्यार्थ्यांच्या मते, रुढ शिक्षण पद्धतीत तात्काळ बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
७.७६% :- विद्यार्थ्यांना बदलांची भीती वाटते .
१६.५% :- विद्यार्थ्यांच्या मते, प्राध्यापकांना शिकवता येत नाही.
२३.३% :- विद्यार्थी म्हणतात लेक्चर्स अटेंड करायला ‘बोअर’ होत.
४१.६% :- विद्यार्थ्यांच्या मते , दोष ना आमचा,ना प्राध्यापकांचा, ‘सिस्टम’ च विचित्र आहे !
३६% :- विध्यार्थ्याना उनाडपणाचा आरोप मान्य आहे.
५५% :- विध्यार्थ्याना वाटते, आमचा आम्ही अभ्यास करू शकतो; तर लेक्चर्सला का बसायचे.
८६% :- विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचे स्वागत करायला उत्सुक आहेत .
या सर्व अहवालाची आकडेवारी २००० विविध शाखेच्या, विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेली आहे.शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.
skip to main |
skip to sidebar
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
विद्यार्थ्यांची मते !
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
-
▼
फेब्रुवारी
(10)
- सुसंवाद साधणे गरजेचे .....
- ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
- शिक्षणाचे बाजारीकरण
- शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
- कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
- मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
- महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
- विद्यार्थ्यांची मते !
- खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
- महासत्ता होणार तरी कशी?
-
▼
फेब्रुवारी
(10)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा