
एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा