२००९ च्या निवडणुकीनंतर शिक्षण व कृषी ही दोन्ही महत्त्वाची खाती बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली . शिक्षणासारख्या महत्त्वाचे खाते एका कृषी खात्यातील तज्ञ्ज्ञ व्यक्तीकडे देण्याच्या निर्णयावरून शासनाची शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसून येते.
एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.
skip to main |
skip to sidebar
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
-
▼
फेब्रुवारी
(10)
- सुसंवाद साधणे गरजेचे .....
- ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
- शिक्षणाचे बाजारीकरण
- शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
- कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
- मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
- महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
- विद्यार्थ्यांची मते !
- खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
- महासत्ता होणार तरी कशी?
-
▼
फेब्रुवारी
(10)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा